Skip to main content
माझा SMS सर्वाने आवरजून वाचावा
👉🏻राग
👌👌🏻👌🏻एक छोटा मुलगा होता अतिशय रागीट
आणि संतापी.
थोडे काही मनाविरूद्ध झाले की
संतापायचा.
.
.
एके दिवशी वडिलांनी त्याच्या हातात
एक पिशवी
दिली आणि म्हणाले, यात हातोडी आणि
खिळे आहेत.
तुला राग आला की, तू सरळ जायचे आणि
घराला
कुंपण म्हणून जी भिंत घातली आहे, त्या
भिंतीवर एक
खिळा ठोकायचा. ..
.
.
पहिल्याच दिवशी त्याने ३७ खिळे
ठोकले.
.
.
पुढच्या काही दिवसात तो रागावर
नियंत्रण
ठेवण्यास शिकला. त्याचबरोबर भिंतीवर
ठोकल्या
जाणाऱ्या खिळ्यांची संख्याही कमी
झाली. पण
त्याला जाणीव झाली की, रोज खिळे
ठोकण्यापेक्षा
रागावर नियंत्रण ठेवणे सोपे आहे.
.
एक दिवस असा उजाडला की त्या
मुलाला एकदाही
राग आला नाही आणि खिळा ठोकण्याची
वेळ
.
त्याच्यावर आली नाही. त्याने ही
गोष्ट वडिलांना
सांगितली. वडिलांनी त्याचे कौतुक केले
आणि सांगितले
की आता तू राग आवरलास की
प्रत्येकवेळी तिथला
एक खिळा काढायचा.
.
.
मुलगा त्याप्रमाणे करू लागला. एके
दिवशी तेथे एकही
खिळा उरला नाही. मग त्याने ही बाब
वडिलांना
सांगितली. रागावर नियंत्रण
ठेवण्याच्या गुणाचे
वडिलांनी कौतुक केले.
.
.
मुलगा आनंदी झाला. त्या दिवशी वडील
त्याला घेऊन
त्या भिंतीपाशी गेले. त्याला म्हणाले,
.
.
"हे बघ, तू रागावर नियंत्रण मिळवलेस,
ही गोष्ट
चांगलीच आहे. पण, बघ भिंतीवरील ही
भोके तशीच
राहणार आहेत. आपण रागात...
.
काहीतरी बोलून जातो आणि दुसऱ्याच्या
मनावर असेच
ओरखडे उठतात. नंतर शांत झाल्यावर
आपल्याला
चूक कळते. पण दुसऱ्याच्या मनावरील
ओरखडे तसेच
राहतात. तू भिंतीवरील खिळे काढलेस
पण दुसऱ्याच्या
मनावर झालेले ओरखडे कसे मिटवणार?"
.
.
"लक्षात ठेव, रागाच्या भरात कधीही
दुसऱ्याला बोलू
नकोस, जेणेकरून राग विसरल्यावर तुला खेद
व्यक्त
करावा लागेल."
.
आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात.
.
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ
असतो...
.
आयुष्य खुप सुंदर आहे.

माझ्या सर्व नातेवाईकांसाठी 🙏😊🙏👍                                                           🍀🍀🍀🍀🍀🍀🍀                                                                    *    *।।सदैव हसत रहा।।*
               *शूभ राञी*

Comments

Popular posts from this blog

MARATHI SUVICHAR, MARATHI QUOTES (मराठी सुविचार)

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...

Rajratan Dhutraj

Rajratan Dhutraj....  Different types of photograph  Rajratan Dhutraj 
पोलखोल संघाची.नक्की वाचा. श्रीमंत कोकाटे अहमदनगर येथील भाजपाचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी शिवाजीमहाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले भाजप वगळता सर्व पक्ष संघटना यांनी रस्त्यावर येऊन छिंदमचा निषेध केला, अगदी तो ज्या पद्मशाली समाजातून येतो त्यानेदेखील त्याचा तीव्र शब्दात निषेध केला. पोलिसांनी त्याला अटकदेखील केलेली आहे. ही विकृती एकट्या छिंदमपुरती मर्यादित नाही तर छिंदमची जडणघडण ज्या परिवारात झाली तो परिवार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा. छिंदमचे ज्या गणवेशात छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरते आहे त्यावरून हे पुरेसे स्पष्ट आहे. छिंदमच्या वक्तव्याबाबत संपूर्ण संघाला जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद केला जातो पण शिवाजीराजे-संभाजीराजे यांची बदनामी करणारे संघीच कसे? संघाचे बायबल म्हणून ज्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो त्या “विचारधन”(bunch of thoughts) या ग्रंथात देखील दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणतात”संभाजी म्हणजे मदिरा आणि मदिराक्षीमध्ये बरबाद झालेला पापी,दारुडा आणि व्यभिचारी होता” याच ग्रंथावर संघाच्या पिढ्यानपिढ्या पोसल्...