Skip to main content

Posts

Showing posts from 2018
Ambedkar Quotes in Hindi / डॉ भीमराव अंबेडकर के सुविचार Hindi Quote 1 : आज भारतीय दो अलग-अलग विचारधाराओं द्वारा शासित हो रहे हैं। उनके राजनीतिक आदर्श जो संविधान के प्रस्तावना में इंगित हैं वो स्वतंत्रता, समानता, और भाई -चारे को स्थापित करते हैं और उनके धर्म में समाहित सामाजिक आदर्श इससे इनकार करते हैं। – B. R. Ambedkar डॉ. भीम राव अम्बेडकर (बाबा साहेब) Hindi Quote 2: इतिहास बताता है कि जहाँ नैतिकता और अर्थशाश्त्र के बीच संघर्ष होता है वहां जीत हमेशा अर्थशाश्त्र की होती है। निहित स्वार्थों को तब तक स्वेच्छा से नहीं छोड़ा गया है जब तक कि मजबूर करने के लिए पर्याप्त बल ना लगाया गया हो। – B. R. Ambedkar डॉ. भीम राव अम्बेडकर (बाबा साहेब) Hindi Quote 3: उदासीनता लोगों को प्रभावित करने वाली सबसे खराब किस्म की बीमारी है। – B. R. Ambedkar डॉ. भीम राव अम्बेडकर (बाबा साहेब) Hindi Quote 4: एक महान व्यक्ति एक प्रतिष्ठित व्यक्ति से अलग है क्योंकि वह समाज का सेवक बनने के लिए तैयार रहता है। – B. R. Ambedkar डॉ. भीम राव अम्बेडकर (बाबा साहेब) Hindi Quote 5: एक सफल क्रांति के लिए सिर्फ ...
Popular Quotes By B R Ambedkar in Hindi, B R Ambedkar Quotes in Hindi, B R Ambedkar के महान अनमोल विचार Dr. B R Ambedkar (भीमराव अंबेडकर) : संक्षिप्त जीवन परिचय डॉ भीमराव अंबेडकर के प्रेरणादायी अनमोल विचार Dr.B R Ambedkar Quotes in Hindi भारत को संविधान देने वाले महान नेता डॉ भीमराव राम जी अंबेडकर (14 अप्रैल, 1891 – 6 दिसंबर, 1956) एक विश्व स्तर के विधिवेत्ता थे। वे एक दलित राजनीतिक नेता, न्यायशास्त्री, अर्थशास्त्री और सामाजिक सुधारक होने के साथ-साथ, भारतीय संविधान के मुख्य शिल्पकार भी थे। भीमराव अंबेडकर को आम तौर पर लोग बाबासाहेब के नाम से जानते हैं। बाबासाहेब का जन्म महार जाति में हुआ था जिसे लोग अछूत और बेहद निचला वर्ग माना जाता था। बचपन में भीमराव अंबेडकर (Dr.B R Ambedkar) के परिवार के साथ सामाजिक और आर्थिक रूप से गहरा भेदभाव किया जाता था। स्कूली पढाई में सक्षम होने के बावजूद अंबेडकर और अन्य अस्पृश्य बच्चो को विद्यालय में अलग बिठाया जाता था और अध्यापको द्वारा न तो उन पर ध्यान दिया जाता था, न ही उनकी कोई सहायता की जाती थी। उनको कक्षा के अन्दर बैठने तक की अनुमति नहीं थी, साथ...
वाचताना अंगावर काटा उभा रहावा अशी ही कविता... खुप खुप छान लिहिलीय... . .❣❣❣❣❣ नक्की वाचा. 💝💘💝💘💝💘💝 "साद आईची" . .🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 महिनेमागून महिने,  शेवटी वर्ष सरुन जाते वृध्दाश्रमाच्या पायरीवर , वाट तुझी पाहाते . .🏵🏵🏵🏵🏵 भिजून जातो पदर , अन मन रिते राहाते कधी मधी मात्र , तुझी मनीऑर्डर येते . .⚜⚜⚜⚜⚜⚜ पैसे नकोत यावेळी , तूच येऊन जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा . .☯☯☯☯☯☯ तुझा बा होता तोवर , काळ बरा गेला तुझी आठवण काढत , उघड्या डोळ्यांनी गेला .💟💟💟💟💟💟💟 . शेवटपर्यंत सांगत होता, लेक माझा भला तू मोठा साहेब,  त्याचं मोठं कौतुक त्याला . .💝💝💝💝💝💝💝 माझ्याही ह्रदयात फोटो, तुझा तू पाहून जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा. . .💘💘💘💘💘💘 दुष्काळाच्या साली , जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी , आम्ही चहा सोडून दिला . .💖💖💖💖💖💖 वर्षाकाठी एक कपडा, पुरवून-पुरवून घातला सालं घातली बापाने,  पण तुला शाळेमधी घातला.. . .💗💗💗💗💗💗 हवं तर तू हे , सगळं विसरुन जा पण बाळा मला , तुझ्या घरी घेऊन जा. . .💓💓💓💓💓💓💓 ...
🚶🏾khup Chan  हळू हळू वाचा खुप आनंद घ्याल ........ 🚶🏾👌संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात......✍ 🚶🏾👌ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे...✍ 🚶🏾👌नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....✍ 🚶🏾👌दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल त्या मुळे स्वतः च्या प्रगती कडे लक्ष दया!!!.....✍ 🚶🏾👌जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं. आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी......✍ 🚶🏾👌क्षेत्र कोणतेही असो... आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले.... की यशालाही पर्याय नाही..✍🏻 🚶🏾👌केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं....✍ 🚶🏾👌"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे..., लोकांच काय लोक " चुका" तर "देवात" पण काढतात.....✍ 🚶🏾👌सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल.... हि दुनिया मतलबी झाली आहे,त्यापेक्षा दुःखाशी ...
वाचाल तर वाचाल आवर्जून वाचावीत अशी मराठील पुस्तके. जवळपास मिळत नसतील तर online खरेदीसाठी लिंक्स दिलेल्या आहेत. त्या लिंकवरून खरेदी करा. पण वाचा. इतरांना वाचायला द्या. आणि महत्वाचे म्हणजे पोस्ट शेअर करा. १)      मृत्युंजय http://amzn.to/2nibeS8 http://fkrt.it/LZK1pnuuuN २)      ययाती http://fkrt.it/2~Bw7KNNNN ३)      अग्निपंख http://amzn.to/2nhXBT9 http://fkrt.it/2~!2xKNNNN ४)      वपुर्झा http://amzn.to/2rOocwA http://fkrt.it/2ys8~KNNNN ५)      मन में है विश्वास http://fkrt.it/LZHZBnuuuN http://amzn.to/2FnXLzE ६)      एक होता कार्व्हर http://fkrt.it/2iRAGKNNNN http://fkrt.it/LVAyZnuuuN ७)      छावा http://amzn.to/2nmnzVg ८)      अमृतवेल http://fkrt.it/2Qv94KNNNN ९)      सेंद्रिय शेती: मानके आणि प्रमाणके http://fkrt.it/L4jOhnuuuN १०)   पानिपत -विश्वास पाटील http://amzn.to/2Gq0Z76 http:/...

Dr.Babasaheb Ambedkar

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), बाबासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, स्वातंत्र्य भारताचे प्रथम कायदा मंत्री व बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. याशिवाय बहुआयामी असलेले डॉ. आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, बॅरीस्टर, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, अस्पृश्य व स्त्रियांच्या हक्कांचे कैवारी होते. देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, विद्युत, कृषी, औद्योगिक आदी क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे जनक किंवा आधुनिक भारताचे शिल्पकार असेही संबोधिले जाते.[१][२] बोधीसत्व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरूण डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री कार्यकाळ १५ ऑगस्ट १९४७ – सप्टेंबर १९५० राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद पंतप्रधान जवाहरलाल नेहरू मागील पद स्थापित पुढील चारू चंद्र बिस्वार भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष कार्यकाळ २९ ऑगस्ट १९४७ ...

MARATHI SUVICHAR, MARATHI QUOTES (मराठी सुविचार)

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...

Bharat ki Garibi

भारत में ग़रीबी बहुत व्यापक है जहाँ अन्दाज़े के मुताबिक़ दुनिया की सारी ग़रीब आबादी का तीसरा हिस्सा रहता है। 2010 में विश्व बैंक ने सूचना दी कि भारत के 32.7% लोग रोज़ना की US$ 1.25 की अंतर्राष्ट्रीय ग़रीबी रेखा के नीचे रहते हैं और 68.7% लोग रोज़ना की US$ 2 से कम में गुज़ारा करते हैं।[1] योजना आयोग के साल 2009-2010 के गरीबी आंकड़े कहते हैं कि पिछले पांच साल के दौरान देश में गरीबी 37.2 फीसदी से घटकर 29.8 फीसदी पर आ गई है। यानि अब शहर में 28 रुपए 65 पैसे प्रतिदिन और गाँवों में 22 रुपये 42 पैसे खर्च करने वाले को गरीब नहीं कहा जा सकता. नए फार्मूले के अनुसार शहरों में महीने में 859 रुपए 60 पैसे और ग्रामीण क्षेत्रों में 672 रुपए 80 पैसे से अधिक खर्च करने वाला व्यक्ति गरीब नहीं है। इससे एक बार फिर उस विवाद को हवा मिल सकती है जो योजना आयोग द्वारा उच्चतम न्यायालय में दायर किए गए हलफनामे के बाद शुरू हुआ था। इसमें आयोग ने 2004-05 में गरीबी रेखा 32 रुपये प्रतिदिन तय किए जाने का उल्लेख किया था। विश्लेषकों का कहना है कि योजना आयोग की ओर से निर्धारित किए गए ये आंकड़े भ्रामक हैं और ऐसा लगता है...

After Dead why put the cootton blows in the noise and ears

श्रीदेवीआपने अक्सर देखा होगा मरने के बाद इंसान के नाक में रुई डाल दी जाती है, सिर्फ नाक में ही नहीं बल्कि कान में भी रुई डाली जाती है, लेकिन बहुत कम लोग जानते हैं कि मरने के बाद नाक और कान में रुई क्यों डाली जाती है. कई छोटी-छोटी बातों को हम देखकर भी अनदेखा कर लेते हैं और कई बार इन चीजों में ध्यान देते भी हैं तो इसका कारण नहीं समझ पाते हैं. ऐसे ही एक चीज है मृतक की नाक और कान में डाले जाने वाली रुई, जिसे हम बार-बार देखते हैं और इसका मतलब नहीं जान पाते हैं. अगर आप भी मृतक की नाक और कान में डाले जाने वाली रुई का कारण नहीं जानते हैं तो आज हम आपको बताएंगे कि मृतक के नाक और कान में रुई क्यों डाली जाती है. वैज्ञानिक कहते हैं कि मृतक के शरीर में कीटाणु ना घुस पाए इसीलिए नाक और कान को रुई से बंद कर दिया जाता है, जब इंसान मर गया तो कीटाणु उसका क्या बिगाड़ लेंगे। लेकिन सही मायने में देखा जाए तो इसके दो कारण हैं, पहला कारण यह है कि मर जाने के बाद इंसान के नाक से एक द्रव निकलता है उसे रोकने या सोखने के लिए रुई का इस्तेमाल किया जाता है या यूं कहें इंसान के नाक और कान में रुई डाल...
r*🔴🔴घाणेरड्या ब्राह्मणांनी तयार केलेला घाणेरडा सण- होळी🔴🔴*  👉🏻 _भारतामध्ये होळी हा अत्यंत घाणेरड्या प्रकारचा सण साजरा केला जातो_ 👉🏻 _आणि या देशातील मुळनिवासी बहूजन समाजाला हे माहीती नाही कि हा सण का साजरा केला जातो_  👉🏻 _या देशातील मुलनिवासी बहूजन ज्यांची संख्या भारतात 85% आहे (Sc, St, Obc, Nt,Dnt,VjNt, Minorities)_ 👉🏻 _ह्या बहूजन समाजाला स्वतःच्या पूर्वजांचा इतिहास माहीती नसल्यामुळे हा मुलनिवासी समाज होळीसारखे घाणेरडे सण साजरे करतो_  🚩 *होळीच्या सणाचा थोडक्यात सत्य इतिहास*🚩 ♦हिरण्यकश्यपू हा द्रविड (बहूजन) संस्कृतीतील मुळनिवासी राजा होता ♦विदेशी ब्राह्मणांनी आधीची सिंधू व गोंड संस्कृतीचा नाश करून मुळनिवासी जनतेला गुलाम केले होते. याची जाण हिरण्यकश्यपू ला होती ♦त्यामुळे हिरण्यकश्यपूने विदेशी ब्राह्मणांना आपल्या राजदरबारात थारा दिला नाही ब्राह्मणांना प्रवेश बंद ♦हिरण्यकश्यपूने विदेशी ब्राह्मणांसोबत सतत संघर्ष करून   आपली राजसत्ता टिकवण्याचा सतत प्रयत्न केला होता. ♦हिरण्यकश्यपू हा शुरवीर, पराक्रमी व लढवय्या असा बुद्धीमान शासक होता, राजाला वि...
होळी Raj Dhutraj 1 march 2018 | मराठी सण | 3 देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवावी. दिवसा होळी पेटवू नये. शक्यतो ग्रामदेवतेसमोर होळी उभी करावी. सर्वप्रथम मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करावा. नंतर त्याच्या भोवती गोवर्‍या व लाकडे रचावीत. व्रतकर्त्याने स्नान करून संकल्प करावा. नंतर `होलिकायै नम: ।’ हा मंत्र म्हणून होळी पेटवावी. होळीची प्रार्थना करावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करावा. होळी पूर्ण जळाल्यानंतर दूध व तूप शिंपून ती शांत करावी. नंतर जमलेल्यांना नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत. दुसर्‍या दिवशी पहाटे होळीच्या राखेची पूजा करून ती राख अंगाला लावून स्नान करावे, म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व रोग होत नाहीत. काही ठिकाणी फाल्गुन वद्य पंचमीला गुलाल व रंग उडवून व एकमेकांना लावून `रंगपंचमी’ उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात या दिवशी होळीचा उत्सव साजरा केला जातो. यानंतर पुढे पाच दिवस वेगवेगळे उत्सव साजरा होतात. दुसर्‍या दिवशी धुळवड असते. पंचमीला रंगपंचमी साजरी करतात या उत्सवाला आपण होळी म्हणतो. या उत्...
पोलखोल संघाची.नक्की वाचा. श्रीमंत कोकाटे अहमदनगर येथील भाजपाचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी शिवाजीमहाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले भाजप वगळता सर्व पक्ष संघटना यांनी रस्त्यावर येऊन छिंदमचा निषेध केला, अगदी तो ज्या पद्मशाली समाजातून येतो त्यानेदेखील त्याचा तीव्र शब्दात निषेध केला. पोलिसांनी त्याला अटकदेखील केलेली आहे. ही विकृती एकट्या छिंदमपुरती मर्यादित नाही तर छिंदमची जडणघडण ज्या परिवारात झाली तो परिवार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा. छिंदमचे ज्या गणवेशात छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरते आहे त्यावरून हे पुरेसे स्पष्ट आहे. छिंदमच्या वक्तव्याबाबत संपूर्ण संघाला जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद केला जातो पण शिवाजीराजे-संभाजीराजे यांची बदनामी करणारे संघीच कसे? संघाचे बायबल म्हणून ज्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो त्या “विचारधन”(bunch of thoughts) या ग्रंथात देखील दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणतात”संभाजी म्हणजे मदिरा आणि मदिराक्षीमध्ये बरबाद झालेला पापी,दारुडा आणि व्यभिचारी होता” याच ग्रंथावर संघाच्या पिढ्यानपिढ्या पोसल्...
ँ** वयाच्या २९ व्या वर्षी घरदार सोडून * सहा वर्षे अरण्यात तपस्या करणार्या * सिद्धार्थ गौतमाला जो बोध झाला. * तो आजवरचा सर्वर्शेष्ठ शोध आहे. *"जेव्हा सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला. * तेंव्हा दोन विचारधारा प्रमुख होत्या_ १.* एक म्हणजे 'खा, प्या, मजा करा' असाटोकाचा भोगवाद_ २.* दुसरा प्रकार म्हणजे शरीराला * आत्यंतिक त्रास होईल अशी तपस्या * सांगणारा वैराग्य मार्ग_ * "गौतम बुद्धांनी या दोन्ही मार्गांना * त्यागून मध्यम मार्ग शोधला. * ज्याला 'सम्यक संबोधी' * असे म्हटले गेले."_ * सिद्धार्थ गौतमाला मानवी दु:खाचे * मूळ कारण सापडले. * त्या दुःखाच्या निवारणाचा मार्ग सापडला. * ज्याला चार *'आर्यसत्य'* * असे म्हटले आहे. १.*"पहिले सत्य म्हणजे जगात दु:ख आहे."_ २.* "दुसरे सत्य त्या दु:खाला काहीतरी कारण आहे,"_ ३.* "तिसरे सत्य त्या कारणाचे निवारण करता येते,"_ ४.* "आणि चौथे सत्य त्या दु:खाचे * निवारण करण्याचा मार्ग आहे...
*समाजाने अाता बदललेच पाहिजे* ==================== १. डोंगर, जंगल, नदी, चौक, गल्ली, शहर, गांव *सगळीकडे मंदिरे पुष्कळ आहेत. नवीन मंदिरं उभारणी बंद करा. वर्गणी देऊ नका. तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा.* २. दिंड्या, वा-या, सप्ताह यात सहभागी होऊन पापमुक्ती व मोक्षप्राप्तीच्या नादात व्यक्ती आपल्या प्रगतीचे (वेळ-पैसा-श्रम) चक्रच मारून टाकतो. पैसा व बुध्दीचा अपव्यय होतो. *कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा.* ३. *'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही', हे सांगण्यासाठी बुवा २५-५० हजार रुपये घेतो. अशा स्वामी, महाराज, बुवाबाबा यांचा नाद सोडा.*  शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा. ४. *शेतीतील, कुटुंबातील, गावकुसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा.* ५. कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दु:खात ते तुमची जास्त काळजी घेतील. ६. *शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा* आणि एकमेकांना व्यवसायासाठी...
माझा SMS सर्वाने आवरजून वाचावा 👉🏻राग 👌👌🏻👌🏻एक छोटा मुलगा होता अतिशय रागीट आणि संतापी. थोडे काही मनाविरूद्ध झाले की संतापायचा. . . एके दिवशी वडिलांनी त्याच्या हातात एक पिशवी दिली आणि म्हणाले, यात हातोडी आणि खिळे आहेत. तुला राग आला की, तू सरळ जायचे आणि घराला कुंपण म्हणून जी भिंत घातली आहे, त्या भिंतीवर एक खिळा ठोकायचा. .. . . पहिल्याच दिवशी त्याने ३७ खिळे ठोकले. . . पुढच्या काही दिवसात तो रागावर नियंत्रण ठेवण्यास शिकला. त्याचबरोबर भिंतीवर ठोकल्या जाणाऱ्या खिळ्यांची संख्याही कमी झाली. पण त्याला जाणीव झाली की, रोज खिळे ठोकण्यापेक्षा रागावर नियंत्रण ठेवणे सोपे आहे. . एक दिवस असा उजाडला की त्या मुलाला एकदाही राग आला नाही आणि खिळा ठोकण्याची वेळ . त्याच्यावर आली नाही. त्याने ही गोष्ट वडिलांना सांगितली. वडिलांनी त्याचे कौतुक केले आणि सांगितले की आता तू राग आवरलास की प्रत्येकवेळी तिथला एक खिळा काढायचा. . . मुलगा त्याप्रमाणे करू लागला. एके दिवशी तेथे एकही खिळा उरला नाही. मग त्याने ही बाब वडिलांना सांगितली. रागावर नियंत्रण ठेवण्याच्या गुणा...
वाचताना अंगावर काटा उभा रहावा अशी ही कविता... खुप खुप छान लिहिलीय... . .❣❣❣❣❣ नक्की वाचा. 💝💘💝💘💝💘💝 "साद आईची" . .🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 महिनेमागून महिने, शेवटी वर्ष सरुन जाते वृध्दाश्रमाच्या पायरीवर , वाट तुझी पाहाते . .🏵🏵🏵🏵🏵 भिजून जातो पदर , अन मन रिते राहाते कधी मधी मात्र , तुझी मनीऑर्डर येते . .⚜⚜⚜⚜⚜⚜ पैसे नकोत यावेळी , तूच येऊन जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा . .☯☯☯☯☯☯ तुझा बा होता तोवर , काळ बरा गेला तुझी आठवण काढत , उघड्या डोळ्यांनी गेला .💟💟💟💟💟💟💟 . शेवटपर्यंत सांगत होता, लेक माझा भला तू मोठा साहेब, त्याचं मोठं कौतुक त्याला . .💝💝💝💝💝💝💝 माझ्याही ह्रदयात फोटो, तुझा तू पाहून जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा. . .💘💘💘💘💘💘 दुष्काळाच्या साली , जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी , आम्ही चहा सोडून दिला . .💖💖💖💖💖💖 वर्षाकाठी एक कपडा, पुरवून-पुरवून घातला सालं घातली बापाने, पण तुला शाळेमधी घातला.. . .💗💗💗💗💗💗 हवं तर तू हे , सगळं विसरुन जा पण बाळा मला , तुझ्या घरी घेऊन जा. . .💓💓💓💓💓💓💓 धुणी-भ...
जसं सूर्याला प्रकाश दाखवणं. आपण आपल्या घरांमध्ये नियम आणि कायदे नाही बनू शकत, त्यांनी एवढ्या मोठ्या देशाचे संविधान लिहून टाकले. स्वातंत्र्य मिळवणे एक गोष्ट आहे परंतु स्वातंत्र्य सांभाळणे वा टिकवणे खूप अवघट आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आपण सारे सुरक्षित आहोत_ *- जितेंद्र (अभिनेता)* 🌈_बाबासाहेबांचे विचार केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगाकरीता प्रेरक आहेत. त्यांचे राजकिय धोरण, आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनावर आधारित होते. त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान हे विज्ञानवादी आणि मानवतावादी होते आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धम्माचा स्विकार केला._ *- थनसक पुमपेच (थायलंडचे मेजर जनरल)* 🌈_डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे नेते नव्हते, केवळे भारत देशाचे नेते नव्हते तर बाबासाहेब हे संपूर्ण जगाचे नेते होते._ *- अरविंद केजरीवाल* 🌈_भारताने स्वातंत्र्यासाठी लढा दिला तर डॉ. आंबेडकरांनी सामाजिक न्यायासाठी लढा दिला. त्यांनी लिहिलेली राज्यघटना जगात आदर्श आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके जगभर वाचली जातात._ *- विजयादा राजपक्षे (श्रीलंकेचे मंत्री)* 🌈_तुम्ही कोण आहात, कुठून आलात हे तितकं महत्त्...
!!! कबर इनसान को कहती है !!! " ए आदम की औलाद मैंने तेरा हर दिन ईन्तेजार किया , क्या तुने मुझे याद किया ?? जरा सुन ! मेरे अंदर अंधेरा है , नमाज की रोशनी लेते आना ! मेरे अंदर गभराहट है , तिलावते कुरआन लेते आना ! मेरे अंदर साँप और बिच्छु है , नबी सलल्लाहु अलैही वसल्लम की सुन्नत लेते आना ! मेरे अंदर आग है , खौफे खुदा का पानी लेते आना !                 !!! याद रख !!! आज अमल है , हिसाब नही ! कल हिसाब होगा , अमल नही ! दोस्तो ये मेसेज को आपके मोबाईल में जितने भी नंबर है सब को शेअर करो अल्लाह पाक हमें अजाबे कबर से बचाए....आमीन ! 🔥 कयामत के दिन 🔥सवाल ये भी पुछा जायेगा की अपनी उँगलियों के नाम बताओ, 🔥जवाब:-  अपने हाथ की छोटी उँगली से शुरू करे (1)आमीन (2)अमानत                               (3)जन्नत (4)शहादत (5)फर्ज                               🔥🔥🔥 ये वो लोग है जो बहुत कम लो...
*तुमच्यात उर्जा, प्रेरणा, धाडस, आणि सत्यता निर्माण करणारी महामानवाची काही वाक्ये !!!* १) "शिका...! संघटीत व्हा...! संघर्ष करा....!" *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* २) "तुमच्या मताची, किंमत मीठमिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते, मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोणीच नसेल..." *डॉ. बाबासाहेब आंबेडकर.* ३) "लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात.., न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत...? जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल..." *डॉ. बाबासाहेब आंबेडकर*. ४) "समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही. समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो." *डॉ. बाबासाहेब आंबेडकर.* ५) "माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती आपल्या दुर्गुणांची...." *डॉ. बाबासाहेब आंबेडकर.* ६) "प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे....
बुध्दांना एका पंडितन विचारल की तथागत आपण लोकांना सांगता देव नाही, आत्मा नाही , स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही. 🌸बुध्द म्हणाले , तुम्हाला आसे कुणी सांगितले की मी आसे बोललो? पंडित म्हणाला, नाही आसे कुणी सांगितले नाही . 🌸मग मी असे बोललो असे सांगणारी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का ? पंडीत म्हणाला नाही. 🌸मग असे मी कुणाला सांगताना तुम्ही ऐकले आहे का ? पंडित म्हणाला नाही. पण तथागत मी लोकांच्या चर्चे तून तसेच ऐकले आहे .तसे नसेल तर तुम्ही काय सांगता ? 🌸तथागत म्हणाले, मी माणसाला वास्तव सत्य स्वीकारायला सांगतो . पंडित म्हणाला मला सोपे करुन सांगा . 🌸मग तथागत म्हणाले माणसाला पाच बाह्य ज्ञानेंद्रीय आहेत . ज्या द्वारे माणूस सत्य जाणतो  १)डोळे २)कान ३)नाक ४)जीभ आणि ५)त्वचा माणूस डोळ्यान बघतो, कानान आवाज ऐकतो, नाकान वास घेतो, जीभेन चव घेतो, आणि त्वचेन स्पर्श जाणतो . या पंच ज्ञानेंद्रीयान पैकी कधीकधी दोन किंवा तीन ज्ञानेंद्रीयांचा वापर करुन माणूस सत्य जाणतो . पंडित विचारतो कसे ? 🌸पाणी डोळ्यान दिसत पण ते थंड की गरम हे बघायला त्वचेची मदत घ्यावी लागते . गोड की खारट क...
*सत्यशोधक साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिवस 1 ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिन* माणसाच्या प्रतिभेच मूल्यमापन जातआधारित ब्राह्मनि परंपरा महाराष्ट्राला नविन नाही. कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांपासुन सुरु होऊन ती आज पर्यंत ती अव्याहत पणे सुरुच आहे. त्याचा फटका अनेक उपेक्षित बहुजन समाजातील प्रतिभावंत समाज नायकांना बसला आहे.त्याला अपवाद थोर साहित्यिक ,मराठी लोकभाषेचे अभिक्षित सम्राट अण्णा भाऊ साठे हे सुद्धा अपवाद नाहीत. चार भिंतीच्या आड शिकवले जाणारे पांढरपेशी शिक्षण आत्मसात करून भव्य इमारतींमध्ये बसून काल्पनिक लेखन करणार्यांना इथे शब्द पंढरीचा विठ्ठल ठरवले. जनसामान्याच्या जगण्याचं संघर्ष अधोरेखित करून मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या लोक साहित्यिकाला वर्णनात्मक शब्दच्छल करणाऱ्या मराठी साहित्य परंपरेने बेदखल करण्याचं षडयंत्र आखले आहे.          माणसांच्या जगण्या मरण्याच्या चक्रव्यूहातील खुल्या विध्यापिठात अनुभवाचे धडे गिरवून **पीठ पुरस्कार खुजे पडेल एवढी प्रतिभा अण्णा भाऊंच्या अंगी होती. ३५कादंबऱ्या,१४लोकनाट्य,०३नाटके,१०पोवाडे,०१प्रवास वर्णन,१३कथासंग्रह ...
दिसायला काकूबाई वाटत असल्या तरी त्या कुणी सामान्य गृहिणी किंवा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या कोणी उमेदवारही नाहीत. अफाट आणि अचाट कर्तुत्व असलेल्या ह्या महिलेचे नाव आहे टेसी थॊमस, एक असे नाव जे तुम्ही कधीच ऐकले नसणार. कदाचित पुढेही कधी ऐकणार नाहीत. कारण मिडिया अशा लोकांना कधीच प्रसिद्धी देत नाही. त्यासाठी आपले क्रिकेटपटू आणि सिनेस्टार त्यांच्या दिमतीला आहेतच.  डॉक्टर अब्दुल जे कलामना आपण " मिसाईलमन " म्हणून ओळखतो. तर आपल्या देशातील हजारो शास्त्रज्ञ टेसी थोमसना " मिसाईल वुमन " म्हणून ओळखतात. टेसी थोमस " भारतीय अंतराळ संशोधन संस्थे " ( इस्रो ) च्या अधिपत्याखालील डिफेन्स रिसर्च अंड डेवलपमेंट ऑर्गनायाजेशनमद्धे त्या कार्यरत आहेत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर तब्बल दोन हजार शास्त्रज्ञांच्या प्रमुखपदी असलेल्या त्या देशातील एक महान शास्त्रज्ञ, ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात देशाने " अग्नी " क्षेपणास्त्राचा पल्ला चार हजार ते पाच हजार किलोमीटर गाठून देशाच्या शत्रूंच्या हृदयात धडकी भरवली आणि देश अधिक सुरक्षित करण्यात मोलाचा वाटा उचलला. टेसी थ...