Skip to main content

Posts

Showing posts from March, 2018
Ambedkar Quotes in Hindi / डॉ भीमराव अंबेडकर के सुविचार Hindi Quote 1 : आज भारतीय दो अलग-अलग विचारधाराओं द्वारा शासित हो रहे हैं। उनके राजनीतिक आदर्श जो संविधान के प्रस्तावना में इंगित हैं वो स्वतंत्रता, समानता, और भाई -चारे को स्थापित करते हैं और उनके धर्म में समाहित सामाजिक आदर्श इससे इनकार करते हैं। – B. R. Ambedkar डॉ. भीम राव अम्बेडकर (बाबा साहेब) Hindi Quote 2: इतिहास बताता है कि जहाँ नैतिकता और अर्थशाश्त्र के बीच संघर्ष होता है वहां जीत हमेशा अर्थशाश्त्र की होती है। निहित स्वार्थों को तब तक स्वेच्छा से नहीं छोड़ा गया है जब तक कि मजबूर करने के लिए पर्याप्त बल ना लगाया गया हो। – B. R. Ambedkar डॉ. भीम राव अम्बेडकर (बाबा साहेब) Hindi Quote 3: उदासीनता लोगों को प्रभावित करने वाली सबसे खराब किस्म की बीमारी है। – B. R. Ambedkar डॉ. भीम राव अम्बेडकर (बाबा साहेब) Hindi Quote 4: एक महान व्यक्ति एक प्रतिष्ठित व्यक्ति से अलग है क्योंकि वह समाज का सेवक बनने के लिए तैयार रहता है। – B. R. Ambedkar डॉ. भीम राव अम्बेडकर (बाबा साहेब) Hindi Quote 5: एक सफल क्रांति के लिए सिर्फ ...
Popular Quotes By B R Ambedkar in Hindi, B R Ambedkar Quotes in Hindi, B R Ambedkar के महान अनमोल विचार Dr. B R Ambedkar (भीमराव अंबेडकर) : संक्षिप्त जीवन परिचय डॉ भीमराव अंबेडकर के प्रेरणादायी अनमोल विचार Dr.B R Ambedkar Quotes in Hindi भारत को संविधान देने वाले महान नेता डॉ भीमराव राम जी अंबेडकर (14 अप्रैल, 1891 – 6 दिसंबर, 1956) एक विश्व स्तर के विधिवेत्ता थे। वे एक दलित राजनीतिक नेता, न्यायशास्त्री, अर्थशास्त्री और सामाजिक सुधारक होने के साथ-साथ, भारतीय संविधान के मुख्य शिल्पकार भी थे। भीमराव अंबेडकर को आम तौर पर लोग बाबासाहेब के नाम से जानते हैं। बाबासाहेब का जन्म महार जाति में हुआ था जिसे लोग अछूत और बेहद निचला वर्ग माना जाता था। बचपन में भीमराव अंबेडकर (Dr.B R Ambedkar) के परिवार के साथ सामाजिक और आर्थिक रूप से गहरा भेदभाव किया जाता था। स्कूली पढाई में सक्षम होने के बावजूद अंबेडकर और अन्य अस्पृश्य बच्चो को विद्यालय में अलग बिठाया जाता था और अध्यापको द्वारा न तो उन पर ध्यान दिया जाता था, न ही उनकी कोई सहायता की जाती थी। उनको कक्षा के अन्दर बैठने तक की अनुमति नहीं थी, साथ...
वाचताना अंगावर काटा उभा रहावा अशी ही कविता... खुप खुप छान लिहिलीय... . .❣❣❣❣❣ नक्की वाचा. 💝💘💝💘💝💘💝 "साद आईची" . .🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 महिनेमागून महिने,  शेवटी वर्ष सरुन जाते वृध्दाश्रमाच्या पायरीवर , वाट तुझी पाहाते . .🏵🏵🏵🏵🏵 भिजून जातो पदर , अन मन रिते राहाते कधी मधी मात्र , तुझी मनीऑर्डर येते . .⚜⚜⚜⚜⚜⚜ पैसे नकोत यावेळी , तूच येऊन जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा . .☯☯☯☯☯☯ तुझा बा होता तोवर , काळ बरा गेला तुझी आठवण काढत , उघड्या डोळ्यांनी गेला .💟💟💟💟💟💟💟 . शेवटपर्यंत सांगत होता, लेक माझा भला तू मोठा साहेब,  त्याचं मोठं कौतुक त्याला . .💝💝💝💝💝💝💝 माझ्याही ह्रदयात फोटो, तुझा तू पाहून जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा. . .💘💘💘💘💘💘 दुष्काळाच्या साली , जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी , आम्ही चहा सोडून दिला . .💖💖💖💖💖💖 वर्षाकाठी एक कपडा, पुरवून-पुरवून घातला सालं घातली बापाने,  पण तुला शाळेमधी घातला.. . .💗💗💗💗💗💗 हवं तर तू हे , सगळं विसरुन जा पण बाळा मला , तुझ्या घरी घेऊन जा. . .💓💓💓💓💓💓💓 ...
🚶🏾khup Chan  हळू हळू वाचा खुप आनंद घ्याल ........ 🚶🏾👌संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात......✍ 🚶🏾👌ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे...✍ 🚶🏾👌नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....✍ 🚶🏾👌दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल त्या मुळे स्वतः च्या प्रगती कडे लक्ष दया!!!.....✍ 🚶🏾👌जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं. आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी......✍ 🚶🏾👌क्षेत्र कोणतेही असो... आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले.... की यशालाही पर्याय नाही..✍🏻 🚶🏾👌केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं....✍ 🚶🏾👌"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे..., लोकांच काय लोक " चुका" तर "देवात" पण काढतात.....✍ 🚶🏾👌सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल.... हि दुनिया मतलबी झाली आहे,त्यापेक्षा दुःखाशी ...
वाचाल तर वाचाल आवर्जून वाचावीत अशी मराठील पुस्तके. जवळपास मिळत नसतील तर online खरेदीसाठी लिंक्स दिलेल्या आहेत. त्या लिंकवरून खरेदी करा. पण वाचा. इतरांना वाचायला द्या. आणि महत्वाचे म्हणजे पोस्ट शेअर करा. १)      मृत्युंजय http://amzn.to/2nibeS8 http://fkrt.it/LZK1pnuuuN २)      ययाती http://fkrt.it/2~Bw7KNNNN ३)      अग्निपंख http://amzn.to/2nhXBT9 http://fkrt.it/2~!2xKNNNN ४)      वपुर्झा http://amzn.to/2rOocwA http://fkrt.it/2ys8~KNNNN ५)      मन में है विश्वास http://fkrt.it/LZHZBnuuuN http://amzn.to/2FnXLzE ६)      एक होता कार्व्हर http://fkrt.it/2iRAGKNNNN http://fkrt.it/LVAyZnuuuN ७)      छावा http://amzn.to/2nmnzVg ८)      अमृतवेल http://fkrt.it/2Qv94KNNNN ९)      सेंद्रिय शेती: मानके आणि प्रमाणके http://fkrt.it/L4jOhnuuuN १०)   पानिपत -विश्वास पाटील http://amzn.to/2Gq0Z76 http:/...

Dr.Babasaheb Ambedkar

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), बाबासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, स्वातंत्र्य भारताचे प्रथम कायदा मंत्री व बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. याशिवाय बहुआयामी असलेले डॉ. आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, बॅरीस्टर, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, अस्पृश्य व स्त्रियांच्या हक्कांचे कैवारी होते. देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, विद्युत, कृषी, औद्योगिक आदी क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे जनक किंवा आधुनिक भारताचे शिल्पकार असेही संबोधिले जाते.[१][२] बोधीसत्व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरूण डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री कार्यकाळ १५ ऑगस्ट १९४७ – सप्टेंबर १९५० राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद पंतप्रधान जवाहरलाल नेहरू मागील पद स्थापित पुढील चारू चंद्र बिस्वार भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष कार्यकाळ २९ ऑगस्ट १९४७ ...

MARATHI SUVICHAR, MARATHI QUOTES (मराठी सुविचार)

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...

Bharat ki Garibi

भारत में ग़रीबी बहुत व्यापक है जहाँ अन्दाज़े के मुताबिक़ दुनिया की सारी ग़रीब आबादी का तीसरा हिस्सा रहता है। 2010 में विश्व बैंक ने सूचना दी कि भारत के 32.7% लोग रोज़ना की US$ 1.25 की अंतर्राष्ट्रीय ग़रीबी रेखा के नीचे रहते हैं और 68.7% लोग रोज़ना की US$ 2 से कम में गुज़ारा करते हैं।[1] योजना आयोग के साल 2009-2010 के गरीबी आंकड़े कहते हैं कि पिछले पांच साल के दौरान देश में गरीबी 37.2 फीसदी से घटकर 29.8 फीसदी पर आ गई है। यानि अब शहर में 28 रुपए 65 पैसे प्रतिदिन और गाँवों में 22 रुपये 42 पैसे खर्च करने वाले को गरीब नहीं कहा जा सकता. नए फार्मूले के अनुसार शहरों में महीने में 859 रुपए 60 पैसे और ग्रामीण क्षेत्रों में 672 रुपए 80 पैसे से अधिक खर्च करने वाला व्यक्ति गरीब नहीं है। इससे एक बार फिर उस विवाद को हवा मिल सकती है जो योजना आयोग द्वारा उच्चतम न्यायालय में दायर किए गए हलफनामे के बाद शुरू हुआ था। इसमें आयोग ने 2004-05 में गरीबी रेखा 32 रुपये प्रतिदिन तय किए जाने का उल्लेख किया था। विश्लेषकों का कहना है कि योजना आयोग की ओर से निर्धारित किए गए ये आंकड़े भ्रामक हैं और ऐसा लगता है...

After Dead why put the cootton blows in the noise and ears

श्रीदेवीआपने अक्सर देखा होगा मरने के बाद इंसान के नाक में रुई डाल दी जाती है, सिर्फ नाक में ही नहीं बल्कि कान में भी रुई डाली जाती है, लेकिन बहुत कम लोग जानते हैं कि मरने के बाद नाक और कान में रुई क्यों डाली जाती है. कई छोटी-छोटी बातों को हम देखकर भी अनदेखा कर लेते हैं और कई बार इन चीजों में ध्यान देते भी हैं तो इसका कारण नहीं समझ पाते हैं. ऐसे ही एक चीज है मृतक की नाक और कान में डाले जाने वाली रुई, जिसे हम बार-बार देखते हैं और इसका मतलब नहीं जान पाते हैं. अगर आप भी मृतक की नाक और कान में डाले जाने वाली रुई का कारण नहीं जानते हैं तो आज हम आपको बताएंगे कि मृतक के नाक और कान में रुई क्यों डाली जाती है. वैज्ञानिक कहते हैं कि मृतक के शरीर में कीटाणु ना घुस पाए इसीलिए नाक और कान को रुई से बंद कर दिया जाता है, जब इंसान मर गया तो कीटाणु उसका क्या बिगाड़ लेंगे। लेकिन सही मायने में देखा जाए तो इसके दो कारण हैं, पहला कारण यह है कि मर जाने के बाद इंसान के नाक से एक द्रव निकलता है उसे रोकने या सोखने के लिए रुई का इस्तेमाल किया जाता है या यूं कहें इंसान के नाक और कान में रुई डाल...